tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post5370442236337805794..comments2023-08-18T18:22:50.711+05:30Comments on restiscrime: ताई...माई...अक्का...Anaghahttp://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-19653211981886176362013-03-16T12:26:57.514+05:302013-03-16T12:26:57.514+05:30आईनस्टाईन चा सापेक्षता सिद्धांत म्हणतो की एखादी वस...आईनस्टाईन चा सापेक्षता सिद्धांत म्हणतो की एखादी वस्तू (इथे व्यक्ती) कृष्णविवरात ओढला जात असेल तर त्याला, तो कायम सरळ रेषेत चालला आहे, असच वाटत राहत... पण प्रत्यक्षात तो वर्तुळात फिरत असून आत ओढला जात असतो, अस बाहेरून पाहिलं की दिसत... सांगायचा मुद्दा हा की जवळ जवळ प्रत्येकाला वाटत असत की मी जबाबदारीनेच वागत आहे, पण प्रत्यक्षात त्याचे परिणाम सापेक्षता नियमानुसार वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे असू शकतात, आणि कर्त्याचा त्या प्रत्येक परिणामांवर कंट्रोल असेलच असे नाही. मला तर वाटत कि संकट आणि कृष्णविवर ही एकाच असावीत, त्यामुळे संकटात निर्णय प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत असावा आणि सापेक्ष चुका होत असाव्यात, 'विनाशकाले विपरीत बुद्धी' मग आपोआपच आणि नकळतच पण नियमाला धरून होत असावं... इथे जबाबदारी आणि सरळ रेषा हे साम्य आहे, जे की परिस्थिती नुसार सापेक्ष असावं... <br />अर्थात सापेक्षतेच्या अनेक कसोट्या लावून जेव्हा सर्वमान्य थेअरी लावली जाते, त्याचा परिणाम पण सर्वमान्य अपेक्षित असू शकतो... माणूस म्हणून आपल्या कुठल्या क्वालिटीज अशा परिस्थितीत काय प्रतिक्रिया देतात हा पण संशोधनाचा मुद्दा आहे... <br />सामान्य आयुष्यात पण आईनस्टाईन ची जनरल थेअरी ऑफ रिलेटीविटी इतकी लागू होते, हे मला नेहमीच आश्चर्यात टाकत... परत... मी पण सरळ(च) रेषेतच बघतोय... अस मला वाटतं! :)<br /><br />अभिषेक<br />ही कुंडलिनी कुंडलिनी काय आहे.... बये जागृत हो... मी शोधतोयAbhishekhttps://www.blogger.com/profile/10754802034003530383noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-7433540996318629402013-03-16T10:15:20.850+05:302013-03-16T10:15:20.850+05:30हर्षल, प्रतिक्रियेबद्दल आभार आणि इतक्या उशिरा उत्त...हर्षल, प्रतिक्रियेबद्दल आभार आणि इतक्या उशिरा उत्तर देतेय त्या बद्दल माफी. :)<br /><br />ते सेटिंग तसंच असायला हवंय ना? म्हणजे पहिला परिच्छेद तुम्हाला दिसला, मग तुम्ही तो पुढे वाचायला घेतलात की इथे....आपल्या ब्लॉगवर येऊन पोचाल ना ?! नाहीतर मग फिरकणारच नाही तुम्ही ! हे असं आपलं मला वाटतंय ! :) :)<br />Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-83359251968113975062013-03-16T10:11:48.684+05:302013-03-16T10:11:48.684+05:30अभिषेक, धन्यवाद. :)
आपण आपलं काम करीत राहायचं...आण...अभिषेक, धन्यवाद. :)<br />आपण आपलं काम करीत राहायचं...आणि समाजात जबाबदारीने वावरायचं...बस...इतकं साधं सरळ आहे हे. नाही का ? :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-22016146300386017012013-01-24T11:33:32.191+05:302013-01-24T11:33:32.191+05:30valid comments. We are so accustomed to our daily ...valid comments. We are so accustomed to our daily routines, and slow degradation does not occur to us. <br /><br />Then there comes such a post which makes a lot of sense, and yet we wonder why I didn't think of that.<br /><br />Anyhow, Another question, Recently Have you changed any settings for RSS feed? Somehow only first paragraph is delivered to me via RSS feed. Anonymoushttps://www.blogger.com/profile/00704857034115526476noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-36172014193247352962013-01-20T00:28:48.253+05:302013-01-20T00:28:48.253+05:30ही (आणि बऱ्याच) पोस्ट हाच साक्षात्कार आहे :)
समोरच...ही (आणि बऱ्याच) पोस्ट हाच साक्षात्कार आहे :)<br />समोरच्या पर्यंत पोहोचवता आणि ते पोचत, त्यामुळेच restiscrime वाचल जात, अर्थात!<br />उत्क्रांत होण हा जीवनाचा स्वभाव असावा, पण ती वाढ मुळात एका टोकाने होते आणि विस्तार होत जातो. शेवटी पोषण हे त्या मुळाकडूनच होत... समोरच्या पर्यंत पोचोवण्याच्या जबाबदारी ला अजून विस्तार मिळेलच हा आशावाद<br /><br />अभिषेक<br />खूप पैलू, पदर, छटा आहेत... योगायोगाने काळ राजा आहे... विरुद्ध आपल कर्तुत्व आहे... आणि हीच गम्मत आहेAbhishekhttps://www.blogger.com/profile/10754802034003530383noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-71212830242204285222013-01-19T12:48:28.571+05:302013-01-19T12:48:28.571+05:30राजीव, सर्वजण मिळून प्रयत्न करुया...यश आज ना उद्या...राजीव, सर्वजण मिळून प्रयत्न करुया...यश आज ना उद्या येइलच. :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-74544864451418886242013-01-19T12:47:51.874+05:302013-01-19T12:47:51.874+05:30श्रीराज, कळतं पण वळत नाही असं नाहीये ना रे ? :) :)...श्रीराज, कळतं पण वळत नाही असं नाहीये ना रे ? :) :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-61851237567501123062013-01-19T12:46:59.075+05:302013-01-19T12:46:59.075+05:30तृप्ती, खरंय. पण समजा उद्या मी, जाणते अजाणतेपणे, स...तृप्ती, खरंय. पण समजा उद्या मी, जाणते अजाणतेपणे, समाजाला घातक असे काही वागले आणि हे तुला जाणवले तर तू मला जसे सांगू शकतेस...तसेच जर मला काही जाणवले तर ते समोरच्यापर्यंत पोचवणे ही एक जबाबदारी आहे. हो ना ?Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-55359379262862877442013-01-19T12:44:36.246+05:302013-01-19T12:44:36.246+05:30अभिषेक, मी तुमची प्रतिक्रिया समजून घेण्याचा प्रयत्...अभिषेक, मी तुमची प्रतिक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि जे मला उमगलंय त्या जोरावर मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे...तुम्ही जी प्रतिक्रिया दिली आहे त्यावर बरेच काही विचार मनात येत आहेत.<br />आपण समाजात वावरताना बरेच भलेबुरे अनुभव घेत असतो. त्यावर विचार करण्याची क्षमता आहे ( असा माझा समज/गैरसमज आहे. :) ) त्यामुळे ते समोरच्यापर्यंत पोचवणे ही देखील एक जबाबदारी आहे असे वाटते. कारण त्यातून विचारांची देवाणघेवाण होऊ शकते. आपले कुठे चुकत असेल तर ते देखील नजरेत आणून दिले जाते.<br />सद्य परिस्थिती इतिहासापेक्षा थोडी वेगळी आहे. प्रत्येक पिढी ही वेगवेगळ्या अनुभवांना सामोरी जात असते. व आपापल्या परीने त्यावर उत्तर शोधत असते. मात्र समाज हा एकेक नागरिकाने घडलेला असतो. व त्यामुळे त्यातील प्रत्येक घटकाची जबाबदारी असते, आपण नक्की काय करीत आहोत व त्याचा पुढे जाऊन काय परिणाम होणार आहे.<br />अर्धवट विचारांवर मी माझी प्रतिक्रिया थांबवतेय...ह्याची जाणीव आहे मला.Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-46424506448823768092013-01-18T23:34:00.376+05:302013-01-18T23:34:00.376+05:30आताशा, आम्हाला सगळ्या गोष्टी तयार हव्या असतात(तयार...आताशा, आम्हाला सगळ्या गोष्टी तयार हव्या असतात(तयार म्हणजे.... तत्काळ वापरण्यायोग्य), स्वत:ला तोशीस न लागता. अगदी रस्ते, पदपथ पण मोकळे हवेत आणि हे काम पण ढोबळे साहेबांनी करावे. आम्ही मात्र मनाला येईल तिथे रस्ता ओलांडणार...सर्व वस्तू मनात येईल तिथे पदपथांवरून खरेदी करीत हिंडणार. आमची सगळी कामे त्यांनी( आम्ही सोडून कुणीही) करावीत. मग काय फेरीवाले आहेतच. ते तरी काय...गुळाला मुंग्या, माशा लागतात त्याप्रमाणे होणाऱ्या कमाईला फेरीवाले चिकटलेले. त्यामुळे कसे सगळे सोप्पे झालेय. फेरीवाले कायम हजर सेवेला. मनात येईल ते मनात येईल तिथे खरेदी करावे. मग त्या वस्तू कमअस्सल असल्या तरी बेहेत्तर. त्याच्या प्रतीचे उत्तरदायित्व कोणावर याची फिकीर कशाला करायची ? आम्ही जर ही खरेदी त्यांच्याकडे केली नाही तर बिचारे देशोधडीला लागणार. मग मुंबई रिकामी होणार. इथल्या जागांना भाव उरणार नाही...मग आम्ही कसे जगणार. कारण मग आम्हाला हात पाय हलवून दुकानामधून खरेदी करावी लागणार...तंगडतोड करावी लागणार. छ्या...हे म्हणजे जरा अतीच होईल हं अनघा !!rajivhttps://www.blogger.com/profile/01476301488460101282noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-75007646908063771992013-01-18T22:29:29.790+05:302013-01-18T22:29:29.790+05:30Anagha tuzi post patli...
Pan Mla kutuhal vatta...Anagha tuzi post patli... <br /><br />Pan Mla kutuhal vattay te Abhishek chya comment baddal... mhanje tyanni kahi tari bhari lihilay... Shrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-88434455157506055042013-01-17T05:55:17.756+05:302013-01-17T05:55:17.756+05:30Anagha, people are too busy to think about their a...Anagha, people are too busy to think about their actions and it's consequences. तृप्तीhttps://www.blogger.com/profile/08345803513063236681noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5122891374376567855.post-41111687388226973212013-01-16T11:20:55.792+05:302013-01-16T11:20:55.792+05:30सामान्य माणूस, त्याला सामान्यपणा-चीच जाणीव असते गर...सामान्य माणूस, त्याला सामान्यपणा-चीच जाणीव असते गर्दी च्या असामान्यतेची नाही... काळाच्या ओघात माणूस जे शिकला आहे तेच तो गिरवतोय... ह्याची जाणीव असणे हाच साक्षात्कार, आणि तो सगळ्यांना नाही होत असा इतिहास...Abhishekhttps://www.blogger.com/profile/10754802034003530383noreply@blogger.com